लेखिका श्रीमती ऋतू शेडगे यांनी लिहिलेली निसर्गावर कविता,ठरली लाखो वाचकांनी पसंती..
प्रतिनिधी :-मुंबई ………अर्जुन आहेर
शीर्षक :- आजची वर्दळ…
आजची वर्दळ पाहता
कान माझे बिथरले.
ह्या प्रदूषणात ..
सौंदर्य मात्र हरवून गेले
कोणता निसर्ग आणि काय ?
सर्व झाली दिशा हिन
आल्या मोठ-मोठ्या इमारती
शुद्ध हवा गेली विरून
निसर्ग फक्त नावाला
तोही राहिला आठवणीत
झाले सर्व काही बंदिस्त
गेले सर्व मातीत ….