स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा शाळेकारी मुलांची रॅली
प्रतिनिधी रविता कुंभार
नंदुरबार येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने हर घर तिरंगा मोहीम संपूर्ण भारतात राबविण्यात येत आहे त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती व्हावी व लोकांना आपल्या देशाचे प्रतीक तिरंगा याचे महत्त्व कळावे यासाठी ठिकठिकाणी शाळेकरी मुलं व इतर सामाजिक या रॅलीन द्वारे लोकांना हर घर तिरंगा मोहिमेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आज यशवंत विद्यालय नंदुरबार व शारदा प्राथमिक विद्या मंदिर नंदुरबार त्यांच्या ही मोहीम पार पाडण्यात आली येथील शिक्षकांनी या मोहिमेस विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
