राईनपाडा हत्याकांड प्रकरणी 7 आरोपींना जन्मठेप नव्हे तर फाशी ची शिक्षा दिली पाहिजे होती – नाथपंथी डवरी गोसावी समाज मंडळ, महाराष्ट्र
धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा_हत्याकांड प्रकरणी, धुळे जिल्हा सत्र न्यायालयानं ७ आरोपींना, जन्मठेपेची शिक्षा सुनावली. साक्री तालुक्यात राईनपाडा इथं नाथपंथी समाजातल्या ५ भिक्षुकांचा, मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून जमावानं केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता.
या प्रकरणी सर्व महाराष्टातील नाथपंथी समाजाने रस्त्यावर उतरून अंदोलन केली . समाजबाधंवानी गावात शहरात अंदोलने काढली सगळ्यांच्या अंदोलनाला आज यश आले आहे तरी मी सर्व गरीब समाजसेवकांचे अभार व्यक्त करतो . मा. श्री- उज्ज्वल निकम साहेब याच्या आथक प्रयत्ननाणे जे आमच्या नाथ संप्रदायाच्या अन्याया विरुद्ध जे सहकार्य केले ते बहुमूल्य आहे . नाथपंथी डवरी गोसावी समाज यांच्या कडून आपले खूप खूप आभर आपणं नाथपंथी डवरी गोसावी समज यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहात याचा सार्थक अभिमान आहे . आणि या रावळ पाडा साक्री येथे जी समाज बांधवा साठी जे समाज बांधव पुढे आले त्या सर्व समाज बांधवाचे खूप खूप आभार अशीच ऐकी टिकून रहावी हि ईश्वर चरणी प्रार्थना. आजचा विजयाचा दिवस नाही. पण आपण सर्वांनी जो लढा लढला त्याची हि पोच पावती आहे. आणि या पुढे जन्मठेप नव्हे तर फाशी ची शिक्षा झाली पाहिजे होती अशे भावना समस्त नाथपंथी डवरी गोसावी समाजातील सर्व अंदोलनकारी लिडर व अर्जुन आहेर उमेश शिंदे हरी जगताप यांनी व्यक्त केली.