अग्निपथ योजने अंतर्गत 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान भरती प्रक्रिया

अपनी भाषा में पढ़े! Translate

अग्निपथ योजने अंतर्गत 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान भरती प्रक्रिया
प्रतिनिधी-संदीप कायगुडे

अग्निपथ योजने अंतर्गत भरती प्रक्रिया 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथं महत्मा फुले कृषी विद्यापीठात होणार आहे. या योजनेतील विविध पदांसाठी ही भरती असणार आहे. यामध्ये पुणे, बीड, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यातील उमेदवार सहभागी होऊ शकतात.

यासाठी उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!