उमरेड येथे शिवभोजनचा नागरिक घेत आहे आस्वाद
रजत डेकाटे -प्रतिनिधी नागपूर
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील जनतेला कोरोणाकाळामध्ये जेवणाची सोय करून दिली ती खूप सुरळीतपणे आजही सुरू आहे.कोरोणाकाळातील गरजु लोकांना या शिवभोजनचा लाभ झाला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने महाराष्ट्रातील जनतेला कोरोणाकाळामध्ये एक प्रकारची सोय म्हणून शिवभोजन थाळी सुरु केली होती.
१० रुपयेत भाजी,भात व पोळी असे एका थाळीत मिळत होते आणि मिळत आहे.
उमरेड येथील शिवभोजन म्हणजेच एक प्रकारचं जेवण आहे.
शिवभोजनाशिवाय जेवणाची उत्तम आज उमरेड येथे नाही.
यात उमरेड येथील पोलिस स्टेशन जवळ शिवभोजन थाळी उमरेड येथील आठवडी बाजार करिता येत असलेले अनेक गरजू व होतकरू नागरिक शिवभोजनचा आस्वाद घेत आहे.