शिरपूर : शहरातील अरुणावती नदीच्या दक्षिणेस असलेल्या शनि मंदिराच्या ट्रस्टचे शनि मंदिर असून त्यात,शनि मंदिर,दत्त मंदिर, नरसिंह मंदिर , हनुमान मंदिर , महादेव मंदिर अशी अनेक मंदिर असून सदर मंदिराचा परिसर हा विना कंमपाउंड आहे. त्यात आजपर्यंत मंदिराच्या ट्रस्टी ने आजतागायत वाल कंपाउंड केले नाही.तसेच मंदिराच्या परिसरास लागुन खर्दे शिवारात मुस्लिम समाजाची वस्ति मोठ्या संखेने असल्याने त्यात मुस्लिम लोक हे मटन वैगरे खाउन त्याची हाडे वैगरे घान बाजूला फेकत असतात व् ति फेकलेली घान कुत्रे ओढून मंदिर परिसरात आनून खातात किव्वा पडू देत असतात त्यामुळे मंदिरात घानीचे साम्राज्य होत असल्याने धार्मिक भावना दुखवल्या जातात. भविष्यात लोकांच्या भावना दुखावल्याने कायदा व सुरक्षा बिगडु शकतात.तचेच शिरपुर शहरात व तालुक्यात एकमेव मंदिर असून लोकांचा धार्मिक कल हा त्याच मंदिराकडे असतो.
या बाबत शनि मंदिराच्या ट्रस्टी ना अनेक वेळा तोंडी सांगुन व विनंती करुण आजतागायत त्या ठिकाणी भिंत बांधन्यात आली नाही. तरी सदर शनि मंदिराच्या परिसराला भिंतींचे कंपाउंड बांधने या बाबत समन्धित ट्रस्टीना आदेश व्हावा त्यासाठी विनंती अर्ज देत आहोत.
निवेदन देण्यासाठी सागर रामराव पाटील (सोनवणे) उत्तर महाराष्ट्र विभाग युवा अध्यक्ष मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट नवी दिल्ली,जितेंद्र पाटील जि.धुळे अध्यक्ष मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट , दिनेश कोळी,पंकज मराठे संजय पाटील, यश मराठे,जयेश पाटील,श्रीनाथ शिंदे,गौरव कोळी,नक्षत्र पाटील, अमोल मराठे ,शुभम गवळी, धनंजय पाटील, उमेश धनगर, आदी उपस्थित होते.